पोस्ट्स

International Literacy Day

इमेज
  International Literacy Day गांधी जी का यही था कहना अनपढ़ बनकर कभी ना रहना  ।   8 September was declared international literacy day by UNESCO on 26 October 1966 at 14th session of UNESCO's General conference. It was celebrated for the first time in 1967. Its aim is to highlight the importance of literacy to individuals, communities and societies.  Celebrations take place in several countries.   Why is it celebrated? International Literacy Day is celebrated to remind the public of the importance of literacy as a matter of dignity and human rights. International Literacy Day is celebrated to raise awareness of and concern for literacy across the world.   What is India's literacy rate when compared to the world? (src: https://www.smitcreation.com/sc/02/4751/4751.jpg )   Literacy in India is a key for socio-economic progress,. Despite government programs, India's literacy rate increased only "sluggishly".The 2011 census, indicated a 2001–2011 deca

खरे ब्रह्मकमळ

इमेज
                     खरे ब्रह्मकमळ (सौस्सुरीआ ऑबव्ह )     आणि     क्वीन   ऑफ   द   नाईट क्वीन आॅफ  द   नाईट   कुंडीमध्ये   लावलेले ब्रह्मकमळाचे एक झाड घरी आ हे . दरवर्षी   ब्रह्मकमळाची फुले येत असतात . अगदी सोळा - सतरा वर्षापासून . प्रत्येक वेळी तेवढेच अप्रूप वाटत असते . छोटीशी कळी आली तसे आमच्या सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष असते . आणि ती अचानक टपोरी बनते . आज रात्री ब्रह्मकमळ फुलणार याचा सगळ्यांना आनंद होत असतो . आणि अगदी संध्याकाळी सात - आठ पासूनच झाडाकडे आमचे लक्ष असते .     फूल   हळूहळू उमलताना पाहतो आणि पूर्ण उमलले की   काय आनंद !   खरोखरच खूप वेगळे   फूल   आहे . आकाराने मोठे,   पांढरा शुभ्र रंग,   तलम पाकळ्या,   पांढऱ्या ताऱ्या सारखे हे   फूल   दिसते . ही फुले वर्षातून एकदा जुलै ते सप्टेंबर   च्या दरम्यान , मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे उमलतात व सकाळपर्यंत कोमेजून जातात . एकाच दिवशी सगळ्यांच्या  घरातील ब्रह्मकमळे फुलतात हे पण   एक वैशिष्ट्यच ! फुलांचा   पांढरा रंग , मादक सुगंध मध्यरात्रीचे उमलणे   या

पुरणपोळी

इमेज
पुरणपोळी पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे . देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष सणाच्या निमित्ताने दाखवला जातो . होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वा चा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्ताऱ पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.  लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते.  धार्मिक  पंरपंरत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .                                        (